2019 Top Ten of Conflict

बिरसा मुंडा विमानतळ
रांचीचे बिरसा मुंडा विमानतळ हे भारताच्या झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची येथे असलेले विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा
माळी
माळी ही भारतात आढळून येणारी एक शेतकरी समाजातील जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाजात अनेक पोटजाती आहेत. माळी उत्तर भारतात, पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये
रमेश औटी
रमेश यशवंत औटी एक भारतीय चित्रपट संपादक आहे. वर्ष २०१७ मध्ये एक रजाई तीन लुगाई या भोजपुरी सिनेमाचे संपादन करून त्यानें व्यवसायास सुरुवात केली. याशिवाय क्षितिज अ होरायझन या मराठी चित्रपटात त्याचे
संत तुकाराम
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांंचा जन्म देेेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते
पुणे
पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. शहराची २०२० पर्यंत अंदाजे ७.४ दशलक्ष
संभाजी भोसले
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते
महार
महार हा वंश भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात रहातो. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत महार आहेत. महाराष्ट्रानंतर
नाशिक
नाशिक( उच्चार हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील
टकाटक
टकाटक हा २०१९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद अरुण कावडे असून प्रथमेश परब व रितिका श्रोत्री आणि अभिजीत आमकर व तनुजा कदम ह्या दोन जोड्या आघाडीच्या भूमिकेत
वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या